Tuesday, January 18, 2011

Dhammal

काहीतरी मजेशीर....



तुम्हाला काय वाटते जगात भारताविषयी कोणती गोष्ट सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

Aditya Birla group?
Videocon?
Tata?
Reliance?
Mahindra & Mahindra?

नहीं  तुम्ही चुकीचे आहात..
नीट  बघा
.
.
.
.
.
.
.


Monday, January 17, 2011

Best Speech on Shivaji-Maharaj




नितिन बानुगड़े पाटील..


प्रा.नितिन संपतराव बानुगड़े पाटील हे सातारा येथील रहिमतपुर गावाचे प्राध्यापक..संपूर्ण आयुष्य लोक कल्याण आंणि जनजागृती करत झट आहेत. शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे मराठे यांविश्यिचे गाढे आभ्यासक. आपल्या विचारातून लोकजागृती व्हावी हा एकच ध्यास.

नेहमीच त्यांच्याविषयी एक कुतूहल होते मनात.त्यांच्या शब्दांत तर एक जादूच आहे..त्यांचे शब्द कोणी ऐकले की अंगावर कटा उभारतो,मन संचारते.या नव वर्षात त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळेल असे वाटलेच नव्हते.आणि ते साईं मित्र मंडल व हिन्दू मित्र संघ च्या वर्धापन दिना निमित्त येणार आहेत हे कलले तेव्हा खुप आनंद झाला. 

 पूर्ण कार्यक्रम मस्त झाला.मी तर समोरच बसलो होतो.पप्पा सुद्धा होते माझ्या बरोबर होते.आधी सत्कार केल्यावर मग त्यांनी मंच स्वत:च्या ताब्यात घेतला.सुरुवातच महाराष्ट्राच्या मातीपासून सुरु केली आणि तिथेच प्रेक्षकांची मने जिंकली.

हे काही त्यांच्या  भाषानातील मुद्दे:

१.  निसर्गाच रंग हिरवा पण आम्ही त्याला मुस्लिम म्हणत नाही....
  सुर्याचा रंग भगवा ,म्हणून आम्ही त्याला हिन्दू म्हणत नाही..
 सागराच रंग निला,म्हणून आम्ही त्याला बौध्ह म्हणत नाही..

          २.  शिवाजी उलटे वाचले की जिवाशी ...इतका हा राजा जिव लावणारा होता..

३. स्त्री -भ्रूण हत्या ,मुलांच्या आत्महत्या,आणि राज कारभार..          

४.आरमार,अंगरक्षक,धर्मं-समानता.                                            

५.मुलान्वरिल संस्कार..

Drama ,Fun N Masti............

वर्षाची सुरुवात...........

लहानपण देगा देवा .................
सुनील बर्वेच कौतुक कराव तेवढे कमीच.हर्बेरियमच्या माध्यमातून त्याने जो प्रयोग केला आहे तो स्तुत्य आहे.एकुणच या नविन वर्षाची सुरुवात चांगली झाली.३१  दिसम्बर  धुन्दितुन  बाहेर पडतो न तोच इकडे चिपलुनात नाटकांचा पाउस आणि त्यात शरद पोंक्षेंच नाटक म्हणजे मेजवानीच...कारन ही तसेच होते की सुबक च्या टीम तर्फे नाटकासाठी चिपलुनची निवड केली होती.मग ठरालेच संधि थोडीच सोडणार होतो .नाटक क्षुल्लकच म्हणजे २५ होणार होती,मग सोडणार थोडीच होतो....मग काय सर्व मित्रांना विचारले त्याबद्दल पण कोणी तय झाले नाही.मग मीच एकटा गेलो १४ दिसम्बर ला म्हणजेच मकर संक्रांति दिवशी.रात्रि १० वाजता.या गुलाबी थंडीत नाटकाची मजा अनुभवायला मी निघालो.

नाट्य गृहात प्रवेश केला आणि समोरच आभार प्रवेशिका दिल्या सुबक तर्फे...मी एकदम पहिल्या सीट वर होतो बी-११ रांगेत बाजूला रीगल होटल मैनेजमेंट छे प्रिंसिपल होते,ते चांगले मित्र झाले.वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या.मग काय तीसरी घंटा झाली आणि प्रयोग सुरु झाला.प्रयोग ३ अंकांचा होता......

पहिला अंक सुरु झाला.शिल्पा तुलासकर ची एंट्री झाली..हातात दीपज्योत घेवुन देवपूजा सुरु होती..मग देवपूजा झाल्यानंतर आपल्या शरद साहेबांची एंट्री झाली ..नाटकाच थोडके कथानक असे आहे की "भाऊ आपल्या बहिणीचे जीवन सुखी करतो.......